महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पितृपक्षात केली जाते गणपतीची स्थापना! मस्कऱ्या गणेशोत्सवाची 238 वर्षांची ऐतिहासिक परंपरा

Maskarya Ganesh Festival : पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. त्यानंतरही महाराष्ट्रातील या ठिकाणी पितृपक्षात गणपतीची स्थापना करण्यात येते. गेल्या 238 वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते. काय आहे, या प्रथेमागील इतिहास जाणून घ्या. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button